Thursday, 7 April 2011
orkut blog: A new full-screen photo viewer on Orkut
orkut blog: A new full-screen photo viewer on Orkut: "Browsing your friends’ photo albums is one of the coolest things to do on Orkut, and now our full-screen viewer just got even better. It ca..."
Thursday, 10 March 2011
internet cha speed fast honar
इंटरनेट संथ गतीनेच चालते असा काहीसा गैरसमज आपल्या देशात आहे. वेबपेज लोड व्हायला थोडावेळ जाणारच, मेसेंजर सुरू होण्यास थोडा उशीर होणारच हे आता सगळ
्यांनाच माहित झाले आहे. पण 'हाय स्पीड' इंटरनेट सुविधा पुरवण्याचा निर्णय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी घेतला आहे. 'नॅशनल ब्रॉडबॅण्ड प्लॅन'च्या अंतर्गत देशातील तब्बल १६ कोटी कम्प्युटर्स हाय-स्पीड इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. २०१४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत.
परदेशात इंटरनेटचा वापर आणि वेग विक्रमी आहे. पण आपल्याकडे मात्र वेगाला असंख्य गतिरोधक आहेत. इ-गव्हर्नन्स, आरोग्य तसेच करमणूकीच्या सुविधा, वाहतूक यासारख्या क्षेत्रांत इंटरनेटचा वापर वाढवण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ब्रॉडबॅण्ड कनेक्शन्स आणि इंटरनेटचा वेग यांचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठीही करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातफेर् सांगण्यात आले आहे. ऑप्टिक फायबरचे जाळे यासाठी देशभर विणण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भाग यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य वेगाने सुरू करण्यात येणार आहे.
इंटरनेटचा प्रसार करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काही दिवसांपूवीर्च पंतप्रधानांचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार सॅम पित्रोडा यांनीही ग्रामीण भागासाठी विशेष योजना राबवण्याची घोषणा केली होती. २०१२च्या मध्यापर्यंत तब्बल अडीच लाख ग्राम पंचायती ब्रॉडबॅण्डने जोडण्यात येणार आहेत. गरीबांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा या उद्देशाने १८ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या एक लाख ग्रामपंचायतींमध्ये चांगल्या दर्जाचे इंटरनेट उपलब्ध आहे. केवळ चांगला वेगच नव्हे तर टेलि-मेडिसिन, हवामान अंदाज, पिके, जमीन, पोषकतत्वे यांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या सुविधाही या पंचायतींमध्ये आहेत. जगभरात इंटरनेटचा वापर वाढत आहे. अधिकाधिक सोयी-सुविधांमध्ये तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा अंतर्भाव करण्याकडे सगळ्यांचाच कल आहे. या स्पधेर्त भारत मागे पडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येऊ लागल्यात. सिब्बल यांनी सुरू केली इ-लनिर्ंग ही प्रक्रिया, इ-गव्हर्नन्स ही अशीच काही उदाहरणे आहेत. वाहतूक, दळणवळणाबरोबरच ब्रॉडबॅण्डचे जाळे देशात विणण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात काही चमत्कारिक बदल घडण्याची
परदेशात इंटरनेटचा वापर आणि वेग विक्रमी आहे. पण आपल्याकडे मात्र वेगाला असंख्य गतिरोधक आहेत. इ-गव्हर्नन्स, आरोग्य तसेच करमणूकीच्या सुविधा, वाहतूक यासारख्या क्षेत्रांत इंटरनेटचा वापर वाढवण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ब्रॉडबॅण्ड कनेक्शन्स आणि इंटरनेटचा वेग यांचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठीही करण्यात येणार असल्याचे मंत्रालयातफेर् सांगण्यात आले आहे. ऑप्टिक फायबरचे जाळे यासाठी देशभर विणण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भाग यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य वेगाने सुरू करण्यात येणार आहे.
इंटरनेटचा प्रसार करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काही दिवसांपूवीर्च पंतप्रधानांचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार सॅम पित्रोडा यांनीही ग्रामीण भागासाठी विशेष योजना राबवण्याची घोषणा केली होती. २०१२च्या मध्यापर्यंत तब्बल अडीच लाख ग्राम पंचायती ब्रॉडबॅण्डने जोडण्यात येणार आहेत. गरीबांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा या उद्देशाने १८ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या एक लाख ग्रामपंचायतींमध्ये चांगल्या दर्जाचे इंटरनेट उपलब्ध आहे. केवळ चांगला वेगच नव्हे तर टेलि-मेडिसिन, हवामान अंदाज, पिके, जमीन, पोषकतत्वे यांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या सुविधाही या पंचायतींमध्ये आहेत. जगभरात इंटरनेटचा वापर वाढत आहे. अधिकाधिक सोयी-सुविधांमध्ये तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा अंतर्भाव करण्याकडे सगळ्यांचाच कल आहे. या स्पधेर्त भारत मागे पडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येऊ लागल्यात. सिब्बल यांनी सुरू केली इ-लनिर्ंग ही प्रक्रिया, इ-गव्हर्नन्स ही अशीच काही उदाहरणे आहेत. वाहतूक, दळणवळणाबरोबरच ब्रॉडबॅण्डचे जाळे देशात विणण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात काही चमत्कारिक बदल घडण्याची
Wednesday, 9 March 2011
Subscribe to:
Comments (Atom)